जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्तविभागात काम करत असताना खूप अनुभव मिळाला. अनेक महत्वाच्या बातम्या सांगण्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला मिळाले. दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल आणि अन्य काही महत्वाच्या बातम्या. परंतू या सगळ्यांमध्ये माझ्या कायम आठवणीत राहील आणि मी त्या बातम्या कधीच विसरु शकणार नाही, ती दुर्दैवी घटना म्हणजे १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या बातम्यांची...

मी त्यावेळी आकाशवाणीवर ड्युटीला होतो. माझ्या बरोबर जयंत माईणकर होता. नेहमीप्रमाणे दुपारी एकच्या सुमारास मी आकाशवाणीवरल गेलो. जयंतही आला. त्याचवेळी ...
पुढे वाचा. : दिवस आकाशवाणीचे... (३)