वातावरणनिर्मिती उत्तम झाली आहे. पण शेवटची कलाटणी म्हणावी तितकी अंगावर येत नाही. शेवटच्या वाक्यातल्या स्थितप्रज्ञ रस्त्यासारखे, वाचकालाही अचानक येणाऱ्या घडामोडींपासून दूर ठेवले आहे असे वाटते.