वा महेशराव,
फारचं मार्मिकपणे वर्णन केलतं तुम्ही.
आमच्या वाचनात एक वाक्य आलं होतं. घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केलेला नवरा, त्याच्या निवेदनात म्हणतो-
'न्यायाधीश महाशय, आमची ओळख झाल्यानंतरचा चार पाच वर्षांचा काळ हा फारच रम्य आणि सुखदायक होता. पण नंतर आम्ही लग्न केलं'
आपला,
(ब्रम्हचारी) धोंडो भिकाजी जोशी