जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

आपल्या आयुष्यात विशिष्ट संख्येला-आकड्यांना खूप महत्व असते. एक वर्षाच्या वाढदिवसापासून ते पन्नाशी,साठी, पंचाहत्तरी असे जे काही टप्पे आपल्या आयुष्यात येतात, ते आपण साजरे करत असतो. शालेय जीवनातही आपण असे वेगवेगळे टप्पे पार करत महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करतो. हे महत्व फक्त वाढदिवस किंवा त्या अनुषंगिक गोष्टीनाच असते असे नाही, तर अन्यही काही गोष्टी यात येत असतात. आज हे सांगायचे कारण म्हणजे माझ्या जोशीपुराण या ब्लॉगने २२ फेब्रुवारी २००९ रोजी पाच हजार वाचकांचा टप्पा पार केला. मी हा ब्लॉग २७ फेब्रुवारी २००९ रोजी सुरू केला. तेव्हापासून ते आजच्या ...
पुढे वाचा. : जोशीपुराण- पाच हजार वाचकांचा टप्पा पार