राजकरणी लोकानी चतुर असलेच पाहीजे ( तरच ते राजकरणी होतात... )
डान्स बार वरिल बंदी व गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियान केले - हे हि नसे थोडके. हेही महत्त्वाचे आहे. बाकिच्यानी ते हि केले नसते.
आणि सध्याच्या राजकरणात निष्कलंक व भ्रष्टाचारमुक्त म्हणून कोणाचेही नाव घेणे धाडसाचे ठरेल..... (आपल्या राज्याबद्दल बोलल्यास).