या देशात सार्वजनीकठिकाणी घाणीचे साम्राज्य का असते? तिथे स्वतः केलेली घाण ही "दुसऱ्याने उचलावी" या मानसिकतेमुळे. अहो इथे भक्तीने काही सृजनात्मक होणार नसेल तर भयाने तरी होउ द्याल की नाही?

धन्यवाद!