मला वाटते कि विचारांची गती मोजू न शकता येण्याकारणे आपण प्रकाशाची गती अधिक अहे असे म्हणतो. 

आपल्या सोबत असे पुष्कळ वेळा होते कि आपले विचारचक्र एका विषयानी सुरू होतो आणी जेव्हा आपण शुद्धीवर येतो तेव्हा दुसऱ्याच गोष्टीचा विचार करत असतो.

लेख आवडला.