"नाही रुचलं कधीच, फुलांशी रेशीम नातं मला
नाही मोडला मीही, काट्यांशी संबंध अजून

कोण म्हणतं आयुष्याच्या, परीक्षेत नापास झालो
कुठे लिहायला घेतला, मी शेवटचा निबंध अजून"            ... छान !