अदिती,
लेख अत्यंत सुंदर आणि वाचनीय झाला आहे, यात शंका नाही.

शंका दुसरीच आहे.
'असा बालगंधर्व आता न होणे' पासून ते अगदी....
माझ्या माहितीप्रमाणे "असा बालगंधर्व आता न होणे" ही कविता गदिमांची नसून, वसंत बापट यांची आहे.
(अर्थात, मी पुन्हा तपासून पाहीनच.)