मराठा इतिहासाची दैनंदिनी ... ! येथे हे वाचायला मिळाले:


२८ मे १६६४ - सिंहगडावरील निकामी हल्ल्यानंतर हताश होउन जसवंतसिंह वेढा उठवून औरंगाबादला परतला. नोवेम्बर १६६३ पासून तो सिंहगड किल्ल्यास वेढा घालून बसला होता.
***५ एप्रिल १६६३ रोजी सुमारे २ वर्षे लालमहालात ठाण मांडून ...
पुढे वाचा. : २८ मे १६६४