लेखन मनापासून केलेले आहे. लेखकाचे अस्सल संगीतप्रेम जाणवते. 'कृष्णाने कंसाबरोबर मालकंसाचाही वध केला असता तर बरे झाले असते' हे (जी. एं चे) वाक्य ध्यानात ठेवणाऱ्या आमच्यासारख्यांनाही.