ZULA येथे हे वाचायला मिळाले:
सातत्याने हाल सहन करावे लागले, की ती जणू जीवनशैलीच होऊन जाते. असं जगण म्हणजेच आयुष्य असं वाटायला लागतं. विनोबांच्या वर्ध्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहतायत. आत्महत्यांमुळे वर्धा जिल्हा जगाला माहीत झाला. इथल्या प्रचारातही मदतीचे पॅकेज हाच मुख्य मुद्दा आहे.
`तरीही इथल्या समस्या संपलेल्या नाहीत.' वर्ध्यात एका चहाच्या टपरीवर ओळख झालेल्या एकाशी गप्पा मारताना मी तसं म्हणालो आणि तोही हसला.
`का हसलात?' ... मी विचारलं.
`तुम्हा पुण्या - मुंबईकडच्यांना हे सगळं वेगळंच वाटणार... आम्हाला यात नवीन काहीच नाही.' तो म्हणाला.
`विदर्भातल्या ...
पुढे वाचा. : आचारसंहिता