वेगळ्या प्रकारची भाजी नक्की करून पाहीन. हरभरे शिजायला खूप वेळ लागतो पण कुठल्याही पालेभाज्या लवकर शिजतात त्यामुळे चवळाई अति प्रमाणात शिजल्या जाईल असे वाटते. त्याऐवजी हरभरे वाफवून टाकल्यास दोन्ही भाज्या समप्रमाणात शिजलेल्या असतील.