चक्रपाणिराव, आमचेही सौभाग्य म्हणायचे की एवढी सुंदर कविता वाचायला मिळाली.
जपलेत घाव इतके - जणु मूल्यवान रत्ने
या अक्षता म्हणू की फुटकी बिलोर स्वप्ने?
होते कधी तुला मी सर्वस्व वाहिलेले...
हे फारच आवडले बरं का.