चक्रपाणिराव, आमचेही सौभाग्य म्हणायचे की एवढी सुंदर कविता वाचायला मिळाली.जपलेत घाव इतके - जणु मूल्यवान रत्नेया अक्षता म्हणू की फुटकी बिलोर स्वप्ने?होते कधी तुला मी सर्वस्व वाहिलेले...हे फारच आवडले बरं का.