कथा आवडली.

ही कथा वाचताना तुमच्याच 'अवतार' कथेच्या शेवटाप्रमाणे या कथेतला धनगर आचार्य होणार आणि आचार्य प्राज्ञमती निवृत्ती घेणार असे वाटले होते, पण हा शेवट अधिक परिणामकारक आहे.