तरंग येथे हे वाचायला मिळाले:

टी-२० मधे भारताला इंग्लंडने हरवलं!! गेल्यावर्षीचा विश्वविजेता संघ उपांत्य फेरीपर्यंत देखील पोचला नाही! विविध माणसांच्या तर्‍हेतर्‍हेच्या प्रतिकिया कानावर पडू लागल्या आणि पुन्हा एकदा भारतीयांच्या क्रिकेटप्रेमाचे विचार माझ्या डोक्यात फेर धरू लागले।

आपली लोकं क्रिकेटसाठी एवढी वेडी आहेत हे बघून मला कधी कधी खूप आश्चर्य वाटतं। आपल्याकडे लोक क्रिकेटची मॅच अगदी तन-मन-धन अर्पून बघत असतात। तेंडुलकर, धोनी, युवराज यांची फलंदाजी तर लोकांच्या अधिकच ...
पुढे वाचा. : थांबावे कुठे???