आपल्याच राज्यात आपल्याच भाषेवर ही वेळ का यावी ?   उत्तर लोकसभा निकालात आहे.   मराठी माणसांनी

आपापसात भांडून मराठी माणसाचाच पराभव केला.  मराठी च्या अगर महाराष्ट्राच्या कुठल्याही प्रश्नावर

एक न होणे हे आपले वैशिष्ट्य.