आपल्याच राज्यात आपल्याच भाषेवर ही वेळ का यावी ? उत्तर लोकसभा निकालात आहे. मराठी माणसांनी
आपापसात भांडून मराठी माणसाचाच पराभव केला. मराठी च्या अगर महाराष्ट्राच्या कुठल्याही प्रश्नावर
एक न होणे हे आपले वैशिष्ट्य.