आडामधल्या कुवाँर माता अश्वत्थावर वसल्या होत्या
पंचक्रोशितिल सभ्य कुळांचा जमलेला गणगोत असावा

परिणामकारक ओळी.

कविता वाचून भीती वाटायला लागली हो !

(विंदांची भुतावळ (की तसल्याच) नावाची एक कविता खूप पूर्वी वाचली होती ती आठवली)