लेखनातला कोवळेपणा/गोडवा भावत आहे.
काही वाक्यांकडे लक्ष दिले तर अधिक चांगले होईल. उदा. 'ती म्हटली' असे नको. 'ती म्हणाली' असे करावे.
मितालीशी सहमत. पुढे वाचायला आवडेल.