१) अमावस्येच्या दिवशी डोक्यावरुन अंघोळ करु नये. वाईट शक्ति मागे लागतात.
२) एखादा लवकर घरी यावा म्हणुन दारात भांड पालथे घालणे.
३) लग्न झालेल्या स्त्रीनी कपाळावर कुंकु लावल्याशिवाय जेवू नये.
४) लग्न झालेल्यांनी नवीन कपडे वापरण्याआधी पाण्यातुन काढु नयेत.
अशा आणिक शंका मला आहेत. ह्याची खरी उत्तरे आहेत का, त्याबद्द्ल मला शंका आहे.
प्राजक्त