SATYAVANI येथे हे वाचायला मिळाले:

वारकरीबंधूंनो, मुख्यमंत्र्यांच्या या आश्‍वासनावर विश्‍वास ठेवू नका आणि धर्मद्रोही साहित्यावर प्रत्यक्ष बंदी येईपर्यंत पाठपुरावा करा !

वारकर्‍यांच्या संघटित शक्‍तीपुढे शासन नमले !
मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

पंढरपूर, १ जुलै (वार्ता.) - संतांना जातीच्या राजकारणात अडकवणारे धर्मद्रोही साहित्य आणि वक्‍तव्ये यांवर बंदी घालण्याची मागणी वारकर्‍यांनी केली होती. ...
पुढे वाचा. : संतांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणार्‍यांवर कारवाई करू !