आपण अगदी बरोबर लिहिलेत.त्यातही, समजा मूळ कविता चांगली आहे हे एक वेळ बाजुला ठेवले तरीही नुसते विडंबन वाचूनही तितकी मजा आली नाही.त्याचे कारण हे आहे की विडंबन ही इथे वैयक्तिक टीका बनलेली आहे. त्यामुळे त्यातला विनोद सकस नसतो.