या कवितेचा आशय भन्नाट आहे. पण ही गझल आहे का? साशंक..

हरवलो असा की आता पाऊस नकोसा होतो...
तो धुंवाधार आल्यावर खिडकीशी थिजलो होतो         

शेवट अप्रतिम केला आहे.