कुठे तरी हरवून, काही तरी सापडेल,काय माहित तीच वाट, मनाला ही आवडेलसशोधणाऱ्या माणसाची कधीच नसते हार..आता बास झाल म्हणून थांबू नको यार..
हे जास्त आवडले. पुढील लेखनास शुभेच्छा !