कुठे तरी हरवून, काही तरी सापडेल,
काय माहित तीच वाट, मनाला ही आवडेलस
शोधणाऱ्या माणसाची कधीच नसते हार..
आता बास झाल म्हणून थांबू नको यार..

हे जास्त आवडले. पुढील लेखनास शुभेच्छा !