"सुदैवानं काही कागद अमर होतात..काही पुजले जातात..पुरावे समजून जाळलेही जातात,काही सुदैवी ना दुर्दैवी .. त्यातलाच मी एक कागद..या कवीच्या हातातला" ... व्वा !