मध्यान्हीच्या मधाळ वेळी मनामनाची मरगळ जाते
कातरवेळी कुठे कुणाचे 'काळीज' कोणी कापत जाते...

बसल्या बसल्या कसा बघा ना, 'बरा' कवीही बहकत जातो...
आयुष्याला असा अचानक "अनुप्रास" आवडता होतो..!


आवडली कविता.