भूषणराव.. सुंदर कविता..!
एकसे एक ओळी आहेत.

थंडला आवेग, आली ही पहाटेची घडी
हीच माझी वेळ, बाजी हीच माझी एवढी
जीव हा सर्वात या वेळेवरी माझा जडी

इथे मात्र ' जीव माझा जडी' हे चुकीचे वाटतेय. यमकात बसवण्यासाठी 'जीव जडे' च्या ऐवजी 'जीव जडी' लिहिलेत बहुदा..
असो, पण ओव्हरऑल कविता सुंदर आहे. खूपच सुंदर !