आयुष्यातले मोरपंखी दिवस जगताना;सुरकुत्या अचानक वस्तीला आल्या;तिच्या जगण्याच्या अनुभवाच्या ;त्या जिवंत साक्षीदार झाल्या.वा! प्रत्येकाचाच अनुभव, पण शब्दांत मांडायला कवीच हवा.(किंवा कवियित्री. नो जेंडर बायस प्लीज.)सुधीर कांदळकर.