Abstract India येथे हे वाचायला मिळाले:

Close... मनुष्याचा देह जरी पाच तत्त्वांचा बनलेला असला, तरी त्यात पृथ्वी आणि जल तत्त्वाचे आधिक्‍य व महत्त्व असते. "अन्नात भवन्ति भूतानि' असे म्हटलेले आहे. अन्न पचून त्याचे शरीर - पृथ्वीतत्त्वात रूपांतरण व्हावे लागते आणि त्यासाठी पृथ्वीतत्त्वाच्या पिवळ्या रंगाशी साधर्म्य असणारे पित्त उपयोगी पडते. सप्तरंगापैकी सर्वांत मधला रंग असतो हिरवा. हिरव्याच्या खाली पृथ्वी असायलाच पाहिजे आणि तिचा रंग असतो पिवळा.
खोल खणल्यावर मिळतो पृथ्वीच्या पोटातील धगधगीत नारंगी रंगाचा ...
पुढे वाचा. : कामला काम नको, हवी विश्रांती!