'पण तुम्ही कधी विचार केलाय
त्या एकट्या नीरव दुपारचा
जिने अनुभवलेला असतो
तो गोड गुलाबी पहाटेचा स्पर्श
आणि क्षणापूर्वी खुललेला असतो
गाली गोड हर्ष'
................ नवी कल्पना... सुंदर!