कोल्बेर्जी/नविनजी, हे मॅड फॅड विदेशातूनच येऊ घातले गेले आहे. ह्याचे मूळ कारण इथली भरकटलेली कुटुंबव्यवस्था हेच आहे. इथले चांगले धट्टेकट्टे तरुण सुद्धा कौटुंबिक जबाबदारी नको म्हणून 'गे' शिप पत्करताना दिसतात (इथे मेलबौर्न मध्ये प्रत्येक ऑफिस मध्ये एक-दोन जण तरी असतात!! ) .. कारण बहुतेकाचे बालपण हे त्यांच्या माता-पित्यांकडून दुर्लक्षिलेले असते (घटस्फोट, चंगळवाद, करिअर, .. ). म्हणून बहुतेक लग्न न करता एकटे राहणं पसंत करतात... अश्या तरुणांना इथल्या मुली हि जरा लांबूनच टाटा करतात, मग अश्या तरुणाचेच 'गे' ग्रुप्स बनतात. कधी कधी नवीन तरुणाची भरती जबरदस्तीने वा लालूच दाखवून सुद्धा केली जाते.. (आपल्या मुंबईतले महेश्वरी उद्यान प्रसिद्ध आहेच !! ). ह्यांचे  इजेक्शन, जनन क्षमता वगैरे व्यवस्थित असते, फक्त डोक्यावर जबाबदारी नको असते !! तेव्हा हा एक ह्या समाजाला लागलेला आजारच आहे , आणि हि विकृती आता आपल्या भारतात सुद्धा पसरू लागली आहे वा पुरस्कृत करून स्वीकृत केली जाऊ लागली आहे. जरी आपली कुटुंब व्यवस्था भक्कम  (अजूनतरी) असली तरी अश्या विकृतींना प्रोत्साहन न देणे हेच इष्ट ठरेल, तेव्हा हा एक आजारच आहे, आणि ह्या आजाराचे लांगूनचालन, आणि कुरवाळत बसण्यापेक्षा समाजाने त्याचे उच्चाटन करणे हेच बरोबर ठरेल !!