कंटाळा आला.. हे वाचून आश्चर्य वाटले.. . (कंटाळा टाळा आता.. असा लहान बहरातील एक मिसरा सुचला! :))
चित्तरंजन म्हणतो त्याच्याशी सहमत.... एका चांगल्या कवितेला गेयता आणि लय नसल्यामुळे ग्रहण लागले आहे...जरा स्पष्टच लिहिले आहे.. राग नसावा!
पहिले कडवे वाचल्यावर कविता एकदम पकड घेते... पण नंतरच्या कडव्या वृत्त भंगल्यामुळे रसभंग होतोय... पहिल्या कडव्यातील वृत्तच कायम ठेवावे...
-मानस६