वैभव,
खूप छान गझल आहे.
दंवात न्हाल्या तुझ्या फुलांना किमान जाणीव पाहिजेकुणीतरी रात्र जाळल्यावर कुठेतरी बाष्प साठते
आणि
अता कसे पेटणे जमावे, अता कुठे आग तेवढी?दिव्यातले तेल आजही कालची जुनी वात मागते
अहाहा... सहीच!!