कविता सुचली तेव्हा रचनेमागचा हेतू वेगळा होता. ----बोलणारा जातो, शब्द मागे राहतात, ---शब्दही जातात पण त्यांचे ठसे मात्र कायम राहतात असा विचार होता. पण नीट शेवट सुचेना. अचानक पूर्णमदः ची आठवण झाली आणि आपोआप लिहिलं गेलं!
थोडक्यात काय, तर अंशतः डल्ला मारलाय यशवंतराव! कबूल करायला हवं ना?
असो. प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.