आरोप गंभीर व खळबळजनक आहेतच. 'कदाचित' ते खरेही असू शकतील. बाकीच्या गुरुंबद्दल फारस आपल्याला माहित नसतं, आणि तसंही सत्यसाईबाबा, ओशो हे वादग्रस्त आहेतच... पण परमहंस, विवेकानंदांबद्दल आत्ता पर्यंत फक्त चांगलच वाचलं, ऐकलं आहे. विवेकानंदांबद्दल वाचल्यानंतर ते खरच एव्हढे ग्रेट होते का हा प्रश्न मला पडला!