कुशाग्र यांच्याशी सहमत. 

तसंच काही लेखकांना असंच चुकीचं, कमी माहितीवर आधारित खळबळजनक लिहून सवंग लोकप्रियता मिळवण्याची सवय असते.  उपरोल्लेखित लेखकाचं नाव मी तरी या पूर्वी कधीही ऐकल्याचं आठवत नाही.  अशी सवंग माहिती असलेली बरीच पुस्तकं समाजात उपलब्ध असतात.  लेखकाची वैयक्तिक पार्श्वभूमी लक्षात घेऊनच आणि दिलेल्या आधार पुराव्यांचा विचार करुनच अशी पुस्तकं कितपत गंभीरतेनं घ्यायची हे ज्यानं त्यानं ठरवायचं असतं.