मला एकाही वाक्याचे प्रयोजन कळले नाही. फक्त काही ठरावीक शब्द एकापुढे एक जोडून केलेली (व्याकरण दृष्ट्या बरोबर, पण... ) अर्थहीन वाक्ये वाटली. काही दिवसांपूर्वी वाचलेला दुवा आठवला (इथे पाहा) ...............मी माझे मत मांडले आहे. मला कोणाच्या भावना दुखावल्यास क्षमस्व वगैरे काहीही म्हणायचे नाही. मला वाटले ते लिहिले.