एक वाटी रवा + २-३ वाट्या भाज्या ह्या सगळ्यांना दोन वाटी पाणी पुरते का? 

माझा पाण्याचा अंदाज नेहमी चुकतो त्यामुळे एकतर उपमा पातळसर होतो जो मला अजिबात आवडत नाही किंवा मग सुक्का होतो अगदी जो खाताना घशात अडकतो    म्हणून नक्की किती पाणी वापरावे ते सांगा.