'तुझा तो नकार ऐकून
रस्त्याकाठचा दिवाही बंद झाला
तू गेल्यानंतर मला तो बोलला
तुझ्या शब्दांचा स्पर्श त्याच्याही हृदयास झाला
प्रत्येक क्षण जगताना, अजूनही मी तिळतीळ मरतो आहे
मलाच कळत नाही, मी असे का वागतो आहे?... '        
-अधिक आवडलेली रचना.