प्रुथ्विवर सर्व सजीवांना जगण्यासाठी उर्जेची आवश्यकता असते. सजीवांचे जर ढोबळ मानाने वनस्पती आणि प्राणी असे २ प्रकार केले तर त्यापैकी वनस्पती या सुर्यापासून अन्न तयार करू शकतात. मात्र प्राण्यांना अन्नासाठी वनस्पतींवर अथवा इतर प्राण्यांवर अवलंबून राहावे लागते. आता प्रश्न हा आहे कि मनु्ष्याचे basic अन्न काय आहे. निरुभाऊंनी जे structural and scientific मूलभूत फ़रक सांगितले आहेत त्यानुसार मनुष्य हा शाकाहारी ठरतो. त्यामुळे निसर्गनियमानुसार त्याने वनस्पतींची (काहींच्या शब्दात) हत्या करणे हे त्याच्या जीवनधर्माचा भाग आहे. मात्र प्राणी हे त्याचे अन्न नाही.
म्हणून वनस्पती हत्या आणि प्राणी हत्या या एका तरजू मध्ये मोजता येण्याजोग्या नाहीत.