कविता छान आहे!
अवघ्या अस्तित्वाला वेढूनप्रश्नांचे ढग जेव्हा चहूबाजूला गर्दी करत असतात,तेव्हा कुठेतरी एखादा अंकुर असतोचउगवण्यासाठी आसुसलेलाआणि एक चातकही असतो कुठेतरीचोच उघडून बसलेला... अप्रतिम!