कुणी कसतही नाही; काही पिकतही नाही कधी चुकून येणारं; बीज रुजतही नाही
आत डोकावतो, लख्ख मीच मला दिसू येतो
चार थेंब घागरीने; मग अंगावर घेतो
फार आवडले. एकंदरच कविता, कवितेचा पोत आवडला. शेवटची ओळ अनावश्यक वाटली. कविता कदाचित अधिक घट्ट बांधताही येईल, पण नवे प्रयोग/प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे.