नीता,
तुम्ही उल्लेख केलेल्या दोन्ही ओळी समर्थ रामदासांच्या नसून संत तुकारामांच्या आहेत.
संत तुकाराम म्हणतात, 'मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास नमवू ऐसे'
तेच म्हणतात,
भले तरी देऊ /कासेची लंगोटी/
नाठाळाचे काठी/ हाणू माथा/
नेमकेपणा असावा म्हणून निदर्शनास आणून दिले एवढेच.