धागा भलत्याच ठिकाणी जाऊ नये म्हणून - मदन देशपांडे म्हणतात ते बरोबर आहे. शिवाजी, लता, सचिन आपले वाटतात म्हणूनच एकेरी. प्रेमात अनादर वाचू नये. वाईट वाटतं.