आम्हीही मोरोपं‍तांना आणि कृष्णशास्त्री चिपळूणकरांना अहोजाहो करतो. शिवाजीला नाही.

बंगाली माणसे रोबिन्‍द्रनाथांना करत असतील पण सिराज‍उद्दौलाला अहोजाहो करतात?