ह्या प्रभातच्या सिनेमात मी 'बेस झालास कि रं' हा शब्दप्रयोग ऐकल्याचा स्मरतो..

त्यामुळे तुकारामांच्या काळापासून नव्हे तर प्रभातच्या काळापासून शब्द मराठीकरण करून मराठीत यायला सुरुवात झाली असे म्हणता येईल. नाही का?