मृगनयनाताईंचा आक्षेप योग्य आहे पण मुलीच्या आईची भरकटलेली मनस्थिती लक्षांत घेतली तर तिचे विचार पटतात. मुलाकडचे मान्यवर नातेवाईक प्रागतिक विचारांचे असल्यामुळें मला बहिणीच्या लग्नाच्या वेळीं तसा अनुभव आला नाहीं.

सुधीर कांदळकर.