दोन टोकाचे मतप्रवाह वाचून वाईट वाटले.

"सांगितलंय कोणी विकतच दुखणं"

याविरुद्ध-

"अशा लोकांना या देशासाठी काही करण्यापेक्षा या देशावर टीका करण्यात जास्त स्वारस्य असतं असं माझं मत आहे. "

===

मेधा पाटकरांनी या दोन्ही मतप्रवाहांचा सुवर्णमध्य साधणारा उपाय सुचवला आहे. त्यावर भारतीयांनी (भारतातील आणि भारताबाहेरील) अवश्य विचार आणि कृती करणे देशाच्या नितांत गरजेचे आहे.