नऊच्या पाढ्यातील प्रत्येक संख्येतील अंकांची बेरीज नऊ येते.
९
१८ -> १+८=९
२७ -> २+७=९
३६ -> ३+६=९
४५ -> ४+५=९
५४ -> ५+४=९
६३ -> ६+३=९
७२ -> ७+२=९
८१ -> ८+१=९
९०
तसेच कोणत्याही संख्येत नऊ मिळवले असता त्या नवीन संख्येतील सर्व अंकांची बेरीज त्या मूळ संख्येतील अंकांच्या बेरजेइतकीच येते.
उदा०
३+९=१२ -> १+२=३
उदा०
८७६३२ -> ८+७+६+३+२= २६ -> २+६=८
८७६३२+९=८७६४१ -> ८+७+६+४+१= २६ -> २+६=८
हे असे का बरे? आपण दशमान पद्धत वापरतो म्हणून का?