काळजी करू नका. आपला प्रेमात असफल झालेला कथानायक सुसंस्कृत आहे. प्रेमभंग त्याच्या जिव्हारी लागला असला तरी हितचिंतकानी पडत्या फळाची आज्ञा घेऊन कोणाला (म्हणजे कोणाला ते सांगायला नको) जिव्हारी लागेल असे काही करू नये याची त्याने काळजी घेतली आहे हेच शेवटच्या वाक्यावरून दिसून येईल.